Original thought: English
Stories
I have been going through a tough time. We all do sometimes.
It is when we go through these that we realise what we rely on the most. I, for one, rely on friends and stories. Both of them don’t tell you what you should or should not do, or for that matter, what you should or should not have done. They are simply there.
In a collectivistic culture like India, respecting someone’s personal space and simply being there is a herculean task for people. You need to draw the line that demarcates this quite visibly.
I am not saying that nagging someone to do something you think is right for them is wrong. That’s how parents help us grow and be responsible, especially mothers.
As you grow old though, you go through the stages of adolescence and young adulthood. As an adolescent, you rebel quite easily. However, young adulthood strips you off that passion. Even if you rebel, it is temporary, unlike a stubborn unyielding adolescent. You tend to listen to what the others have to say, because it’s the right thing to do. In tough times, I often find myself asking, is it really necessary to listen to others… I have not yet reached the answer.
I believe in withdrawal at difficult times, a complete social withdrawal.
I don’t want to tell what happened to anyone. I don’t want to hear their value judgement. I want time and space. The continuum of universe that I am a part of all to myself. I want to map out what I am going through, and what I want to do next.
I don’t believe in saying something was right or wrong, when its done.
I believe in actions. When actions are not taken at right times, they can lead to consequences.
We choose to act. We choose to react. We land in difficult times as a complex mixture of our choices and the chance factor. So, my answer is withdrawal. Withdrawal to the last known normal.
Friends can be there for you without invading your personal space or asking you futile questions. So, its easy. But what about stories.
As a young child brought up in India, I grew up reading and believing in the tales of Ramayana and Mahabharata. At that young age, they were simply stories showing morality. As a young adult, the same stories invoke and debate various tenets that we grapple with on a daily basis love, fidelity, companionship, courage, commitment, education, duty, responsibility, guilt, shame, punishment, darkness, light, and so on and so forth.
As a child, Rama, Krishna, Sita, Draupadi, Yudhishthira, Urmila, etc. were protagonists. Now, they become human, all of a sudden. They are not supermen and superwomen who conquered everything and lived happily. They are simply human beings who faced the dilemmas of life head on and never gave up. They are those who cared for the society by shaking off the society. They realised the importance of listening to themselves. Who did they consult when time was upon them. Nobody but themselves. For they knew, whatever anyone said or did, they were responsible.
So, with friends and stories, finally the glass starts to look like its half full than half empty.
Who do you rely upon?
__________
मूळ विचार: इंग्रजी
गोष्टी
मी सध्या कठीण काळातून जात्येय. आपण सगळेच जातो कधी ना कधी.
अशा काळातून जातानाच आपल्याला जाणीव होते की आपली भिस्त कोणावर किंवा कशावर आहे आहे. मी मित्र आणि गोष्टींवर अवलंबून असते अशावेळी.
दोन्ही तुम्हाला काय करावं किंवा करू नये किंवा काय केलं पाहिजे याबद्दल काही सांगत नाहीत. ते फक्त तूमच्यासोबत असतात.
भारतासारख्या समाजप्रधान देशात एखाद्याची वैयक्तिक जागा जपणे आणि त्याच्यासाठी फक्त असणे लोकांना फार काठिण जाते. तुम्हाला स्वतःलाच ती रेषा आखावी लागते.
माझं म्हणणं नाही की कोणाच्या पाठी लागून त्यांच्यासाठी चांगली असलेली गोष्ट त्यांच्याकडून करून घेणं चूक आहे. आया तेच करून आपल्याला वाढवतात.
परंतु मोठं होताना तुम्ही पौगंडावस्थेतून आणि प्रौढ अवस्थेतून जाता. पौगंडावस्थेतील मुलं सहज विरोध करतात. परंतु प्रौढ व्यक्तिकडे तशी ऊर्जा नसते. प्रौढ व्यक्ति तात्पुरते बंड करू शकते पण पौगंडावस्थेसारखे हट्टी आणि आडमुठेपणाने वागू शकत नाही. तुम्ही लोकांचं ऐकता कारण तसं करणं योग्य मानलं जातं. कठीण काळात मी स्वतःला अनेकदा विचारते की खरंच लोकांचं ऐकणं गरजेचं आहे का. अजून मला उत्तर मिळालेलं नाही.
मला तर अशावेळी काढता पाय घेणे योग्य वाटतं.
मला कोणाला काय झालं ते सांगायचं नसतं. त्यांचं मत ऐकायचं नसतं. मला वेळ आणि मोकळेपणा हवा असतो. या जगाच्या ज्या भागाचा मी एक भाग हे तो सगळाच्या सगळा माझ्यासाठी हवा असतो. मला मी कशातून जात्येय आणि पुढे काय करायला हवं हे ठरवायचं असतं.
एकदा कृती झाली की ती चूक किंवा बरोबर याच्यावर खल कशासाठी?
कृती महत्वाची. वेळेवर कृती झाली नाही की त्याचे परिणाम भोगावे लागतात.
आपण कृती करणे आणि प्रतिसाद देणे दोन्ही निवडत असतो. कठीण काळ हा आपली निवड आणि दैवाचा मिश्र प्रभाव असतो. म्हणून मी काढता पाय घेते. पाठी जी योग्य स्थिति आपल्याला ठाऊक असेल तिथे परत जायचं. मित्र विना प्रश्नांचे तुम्हाला साथ देतात पण गोष्टींचं काय?
भारतात मोठं होताना रामायण महाभरतातल्या गोष्टी ऐकतंच मोठी झाले मी. तेव्हा त्या नीतीमत्ता शिकवणाऱ्या गोष्टी वाटत. पण आता प्रौढ म्हणून त्यांच्याकडे पाहताना त्याच गोष्टी अनेक विवादस्पद गोष्टींना छेदून जातात. आशा गोष्टी ज्यांची उत्तरं अजून नाहीत आपल्याकडे. उदाहरणार्थ: प्रेम, निष्ठा, साहचर्य, हिम्मत, वचनबद्धता, शिक्षण, धर्म, जबाबदारी, आपराधिपण, लाज, शिक्षा, अंधार, उजेड आणि बरंच काही.
लहानपणी राम, कृष्ण, सीता, द्रौपदी, युधिष्ठिर, उर्मिला हे नायक होते. आता अचानक ते माणूस होतात. त्यांच्याकडे कोणतीच जादुई शक्ति नसते आणि ते सगळं जिंकून सुखाने नांदत नाहीत. ते केवळ अशी माणसं असतात ज्यांनी आयुष्यातल्या पेचप्रसंगांचा सामना अथकपणे केला. त्यांनी समाजाची काळजी समाजालांच बगल देऊन केली. त्यांनी स्वतःचं ऐकण्याचं महत्व जाणलं. जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी कोणाचं ऐकलं. स्वतःशिवाय कोणाचंच नाही. त्यांना माहीत होतं की कोणी काही म्हटलं किंवा केलं तरी जबाबदारी त्यांची आहे.
म्हणूनच कदाचित मित्र आणि गोष्टींमुळे पेला अर्धा रिकामा न वाटता अर्धा भरलेला वाटू लागतो.
तुम्ही कोणावर हवाला टाकता?
——————–
मूल विचार: अंग्रेजी
चीज़ें
मैं इस समय मुश्किल समय से गुजर रही हूं। हम सब कभी न कभी जाते हैं मुश्किल दौर से।
जैसे-जैसे आप ऐसे समय से गुजरते हैं, आपको एहसास होता है कि आप किनपर विश्वास जताते हैं। मैं दोस्तों और कथाओं पर निर्भर हूं।
ये दोनों न तो आपको बताते है कि क्या करना है और क्या नहीं करना है और क्या करना चाहिए। वे सिर्फ आपके साथ रहते हैं।
भारत जैसे समाजवादी देश में लोगों के लिए लोगोंके निजी आयुष्य की देखभाल करना और उसके लिए बस उन्हे साथ देना बहुत मुश्किल है। आपको वह रेखा स्वयं खींचनी पड़ती हैं।
मैं यह नहीं कह रहीं हूं कि किसी को उसके लिए जो अच्छा है वो करने के लिए उसके पीछे पड़ना गलत है। ऐसा करके ही तो माताएं हमें पालती हैं।
लेकिन जैसे-जैसे आप बड़े होते हैं, आप किशोरावस्था और वयस्कता से गुजरते हैं। किशोर आसानी से विरोध करते हैं। लेकिन वयस्कों में वह ऊर्जा नहीं होती है। एक वयस्क अस्थायी रूप से विद्रोह कर सकता है लेकिन एक किशोर के रूप में जिद्दी और हठी नहीं हो सकता। आप लोगों की सुनते हैं क्योंकि ऐसा करना सही माना जाता है। मुश्किल समय में मैं अक्सर खुद से पूछती हूं कि क्या मुझे वाकई लोगों की सुनने की जरूरत है। मुझे अभी तक जवाब नहीं मिला है।
मुझे लगता है कि ऐसी स्थिति में बाहर निकलना/पीछे जाना ही उचित है।
क्या हुआ मैं किसी को बताना नहीं चाहती। न उनकी राय सुनना चाहती। मुझे समय और आजादी चाहिए। इस दुनिया के जिस हिस्से का मैं हिस्सा हूं, वह सब बस थोड़ी देर के लिये खुद के लिए चाहती हूं। मुझे तय करना है कि मैं किस दौर से गुजर रही हूं और आगे क्या करना चाहती हूं।
एक बार कृति हो जाने के बाद, यह गलत या सही क्यों करते रहें?
कृति महत्वपूर्ण है। यदि समय रहते कर्ति नहीं की गई तो परिणाम भुगतने होंगे।
हम कार्य करना और प्रतिक्रिया देना चुनते हैं। कठिन समय हमारा चुनाव और भाग्य के प्रभावों का एक संयोजन है। इसलिए मैं बाहर निकालती/पीछे जाती हूं। वापस ऐसी स्थिति में जो सही हो। दोस्त बिना किसी सवाल के आपका साथ देते हैं लेकिन चीजों का क्या?
भारत में पलते हुए, मैंने रामायण महाभारत की कहानियां बड़ी चाव से सुनी। वे नैतिकता सिखाती हैं ऐसा तब लगता था। लेकिन अब उन्हें बड़ों के तौर पर देखने पर वही कथाएं कई विवादित बातों तक ले जाती हैं। ऐसी बाते कि जिन बातों का आपके पास अभी तक हल नहीं है। उदाहरण के लिए: प्यार, वफादारी, साहचर्य, साहस, प्रतिबद्धता, शिक्षा, धर्म, जिम्मेदारी, अपराधबोध, शर्म, सजा, अंधेरा, प्रकाश और बहुत कुछ।
बचपन में राम, कृष्ण, सीता, द्रौपदी, युधिष्ठिर, उर्मिला वीर थे। अब अचानक वे इंसान बन गए। उनके पास कोई जादुई शक्ति नहीं है और वे सब कुछ जीतकर खुश नहीं हैं। वे अकेले ऐसे लोग हैं जिन्होंने जीवन में अथक परिश्रम कर जीवन के असमंजस का सामना किया है। उन्होंने स्वयं समाज की उपेक्षा कर समाज की देखभाल की। उन्होंने अपने आप की आवाज सुनने के महत्व को महसूस किया। समय आने पर उन्होंने किस की सलाह ली। किसी और की नहीं नहीं बस खुद की। वे जानते थे कि कोई कुछ भी कहें या करें, वे जिम्मेदार थे।
तो हो सकता है कि दोस्त और कथाओं की वजह से प्याला आधा भरा हुआ लगें, आधा खाली नहीं।
आप किस पर निर्भर रहते हैं?